11 हजार 889 आग अन्य कारणामुळे लागली आहे. या आगीत एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष व 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत 89 कोटी, 4 लाख, 86 हजार, 102 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ...
राज्यातील बाल तसेच मातामृत्यू थांबण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माता व बाल आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना हात आखडता घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढत अ ...
हिंदू भक्तांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मोदी सरकारने 5523 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात या नदीच्या स्वच्छतेसाठी ...
गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बंधनकारक असलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या आॅगस्टअखेरपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. यातच ३० शाळांमध्ये एकाह ...
वर्षभरात मोठमोठे बँक घोटाळे उघडकीस आले. मात्र, घोटाळेबाज देशातून सहीसलामत फरारही झाले. यातून भारतीय बँक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बँकेमध्येही साडे पाच हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. ...
माहितीच्या अधिकारामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन सर्वसामान्यांच्या महत्त्वाची माहिती मिळणे सोपे झाले असले तरी त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. ...