रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१८ पासून १५ म ...
शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून द ...
ऑगस्ट, २०१८ ते मार्च, २०१९ या कालावधीत १९१ पादचारी पूल आणि ८९ रोड ओव्हर पुलांची सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आले आहे. मात्र, या २८० पुलांचा सुरक्षा अहवालच अजून आलेला नाही. ...
गेल्या चार वर्षात नागपुरात ७५ आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये ५७ हजार ९०४ गुंतवणूकदारांची एकूण ३६८ कोटी ३८ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक झाली आहे. यापैकी केवळ १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयेच गुन्हेगारांकडून वसूल झाले आहेत. ...
राज्यभरात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांमध्ये डेंग्यूमुळे राज्यातभरात १६४ रुग्णांचा तर हिवतापाने ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. विशेष म्हणजे, डेंग्यू व ...