गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे. ...
२४ फेब्रुवारी २०१२ साली विरार येथील आरटीआय कार्यकर्ते प्रेमकांत झा यांचा मृतदेह विरार हायवेवर आढळला होता. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली होती. ...
11 हजार 889 आग अन्य कारणामुळे लागली आहे. या आगीत एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष व 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत 89 कोटी, 4 लाख, 86 हजार, 102 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ...
राज्यातील बाल तसेच मातामृत्यू थांबण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माता व बाल आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना हात आखडता घेण्यात येत असल्याचे चित्र आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढत अ ...