सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच् ...
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे बाधित झालेल्या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने त्यांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी कणकवली बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या बंदला ...
खड्डेमुक्त रस्ते मोहीम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. जे अधिकारी आपल्या कामात कसूर करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी ...
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल आठवडी बाजार पॉवर स्टेशन परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळवरून दोन्ही वाह ...
अमरावती : जिल्हा परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार अमरावती जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पुनर्गठण करण्याचे शासनाचे गुरुवारी धडकले असून, यापुढे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी ऐवजी खासदार राहणार आहेत. ...
यवतमाळ : रस्ते हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते, त्या रस्त्यांचाही समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. ...
रस्त्याची निर्मिती वाहतुकीसाठी झाली आहे. मात्र, सातारा शहरातील गोडोली चौक परिसरातील रस्ते विक्रेत्यांसाठीच निर्माण केल्याचा भास होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या रस्त्यावर चक्क ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळ ...
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुक्कामी रापमची बस जात असली तरी बहुतांश ठिकाणी चालक व वाहकांना विश्राम करण्यासाठी सुविधाच नसल्याने त्यांची रात्र अनेकदा मंदिरात किंवा वाहनातच निघते. रापमच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात ...