खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव शहरातून जात आहे. रस्त्याचे शहरातील काम हे जानेवारीअखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु संबंधित एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. ...
केवळ रस्ता सुरक्षा अभियान किंवा शासनाकडून विविध उपाययोजना करूनही रस्त्यावरील अपघात कमी होणार नाहीत. त्यासाठी वाहनचालकांनाही स्वयंशिस्त लावून घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वयंशिस्तीतूनच अपघातमुक्तीकडे जाता येईल, असे आवाहन रस्ता सुरक्षा ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नवीन रस्त्यावर गतिरोधक तयार केले आहेत; मात्र त्यावर पांढरे पट्टे न मारल्यामुळे हे गतिरोधक लक्षात येत नाहीत. ...
सध्या सुरू असलेल्या नांदगाव-मनमाड-चांदवड महामार्गावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर विविध शासकीय संस्था, महाविद्यालय, शाळा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असत ...