नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खडडयाचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यात दोन वेळेस रस्त्याची दुरूस्ती करुनही दुरावस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर ...
पैठण प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचा दर्जा सुमार निघाल्याने भेगा पडण्यासह ‘स्ट्रेण्थ’ कमी असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर झाला. ...
राज्यात सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पावसाळ्यात पडलेले मोठमोठे खड्डे मुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्याकडेला असलेल्या काळ्या मातीचा वापर केला जात आहे. यामुळे या रस्त्याची आता माती झा ...