पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या मागे असलेल्या अष्टविनायकनगर तसेच समर्थनगर परिसरातील नागरी वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण ...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे ८५० किमीच्या ४६४ कोटीच्या रस्त्यांच्या कामांना विशेष बाब म्हणून माननीय सार्वाजनिक बांधकाम़मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी मंजुरी दिली. यासंदर्भातील बैठक मंत्रालयातील दालनात घेतली. ...
इंटरनेटसेवेसाठी चांगले रस्ते खोदण्याच्या प्रकाराबद्दल शिवसेना आक्रमक झाली असून, चांगले रस्ते फोडणे तातडीने थांबवावे, अशी मागण आयुक्तांकडे केली आहे. ...