जिल्ह्यातील महत्त्वांच्या ९ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून आला नसल्याने हे पूल वाहतुकी योग्य आहेत की नाही, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. परिणामी या धोकादायक पुलांवरुन ...
धैर्यप्रसाद हॉल ते पोलीस मुख्यालय या मार्गावर मंगळवारी सकाळी अज्ञात टँकरमधून आॅईलची गळती झाली. त्यात २० हून अधिक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले. ...
शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़ ...
‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. ...
दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली. ...