जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ ...
अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतीरोधक उभारले जातात. या गतीरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. इंडीयन रोड कॉंग्रेस (आयआरसी) च्या निकषांचे पालनच केले जात नाही. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. ...