पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत. ...
टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्य ...
येवला : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी याकरीता निवेदन देण्यात आले. ...
घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आह ...
सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळ घाट पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ ऊडत आहे. ...
रस्त्याने गटार लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेला रस्ता कंत्राटदाराने व्यवस्थित बुजविला नाही. त्यामुळे खोलगट भाग निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर नगर परिषदेने या ठिकाणी मुरूम टाकला आहे. या मुरूमावर आता चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार ...