मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्यमहामार्गा लगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक - येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक साडेचार किलोमीटर आणि देशमाने, मानोरी बुद्रुक ते मुखेड या पाच किलोमीटर अं ...
एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणे ...
सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील गावाजवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डयांच्या दुरवस्थेमुळे दोन तरु णांचा मृत्यू झाल्याने बाग लाण तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रविवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. ...
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल ते जायदरे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून विभागाच्या टोलवाटोलवीमुळे रस्त्याकडे कित्तेक वर्षांपासून दुर्लक्ष असल्याचे परीस्थीतीवरु न समजते. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा हा रस्ता डांबरीकरण करण्या ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपज ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त ...