गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा ...
यासंदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हेरात प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अशा मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत राहील. ...
Jayakwadi Dam Water Release : पैठण परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी सायंकाळी धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी उघडून तब्बल ३७ हजार ७२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला ...
Manjara Dam Water Release : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरणाचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला असून नदीकाठच्या नागरिकांना सत ...
Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी संध्याकाळी १८ दरवाजांतून दीड फुटाने विसर्ग सुरू करण्यात आला. २८ हजार २९६ क्युसेक पाण्याचा प्रवाह गोदावरी पात्रात सोडण्यात येत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशार ...