यंदाचा पावसाळा अक्कलकोट तालुक्यासाठी शगुन ठरत चालला आहे. दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला अन् या धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे. ...
बागलाण तालुक्यातील आठ नंबर चारीला कपालेश्वर जवळील हत्ती नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामधून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिले नसून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Bewartola Water Proejcts : मंगळवारी आणि बुधवारी (दि.२३) झालेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील बेवारटोला लघू प्रकल्प ९३.४६ टक्के भरला आहे. तर, पावसाचा जोर कायम राहिल्यास हा प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे. ...
मरोळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात टी-२ नजीक मिठी नदीच्या काठावर बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांची तक्रार ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने महापालिका आयुक्तांकडे केली होती. ...
Kukdi Dam Water Storage Update : कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या धरणात १ लाख ९३७ क्सुसेक पाण्याची आवक आहे. ९० हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...