गेले तीन-चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. पाऊस थांबला असला तरी पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्य ...
Irai Dam : मागील आठवड्यातील संततधार पावसामुळे इरई धरणाच्या जलपातळीत वाढ झाली. त्यामुळे सोमवार (दि. २८) पासून धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. ...
Jayakwadi Dam Water Level : मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी. जायकवाडी धरण तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले असून आज धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असल्याने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल् ...
Maharashtra Crime News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धुळ्यातील एका जोडप्याने वशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...