महाराष्ट्रातील ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकूण ९७५८.५३ एमएलडी इतक्या सांडपाण्याची निर्मिती होते; परंतु सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा अंदाज घेतला असता आतापर्यंत त्यापैकी केवळ ७७४७.२४ एमएलडी इतक्याच सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाऊ शकते ...
धानगरी व कळम्मावाडी ही दोन्ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहेत. सध्या राधानगरी धरणात ५६.८८ टक्के, म्हणजेच १२५.१२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ...
Ujani Dam सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या टाकळी व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतील पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेद्वारे उन्हाळी आवर्तन सुरूच राहणार आहे. ...