Water Shortage In Beed : मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या ७१ दिवस संपलेले असताना बीड जिल्ह्यातील २८ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत. ...
पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. ...
कन्नड तालुक्यातील महत्त्वाचा शिवना टाकळी मध्यम सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय पूर्ववत सुरू होणार असून, पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. ...
पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...
अलमट्टी जलाशयाची उंची वाढवल्यानंतर सांगली, कोल्हापूरला जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आरोप करत असल्याची टीका कृष्णा नदी आंदोलन समितीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष व निराणी उद्योग समूहाचे प्रमुख स ...
संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची उन्हाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे. ...
नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर आणि नीरा-देवघर या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पा ...
Ujine Dam Water Update : उजनी शंभर टक्के भरले असून शनिवारी रात्री ९ वाजता उजनी शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीदेखील उजनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २४ रोजी शंभर टक्के भरले होते. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पर्यंत खाली गेले होते. ...