नीरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४ मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने व परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली होती. ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी एप्रिलअखेर मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात २४ टक्के पाणी पातळी शिल्लक राहिली आहे. ...
Tapi Water Recharge : भूगर्भातील पाण्याच्या अतिउपशामुळे जन्मलेल्या तापी खोऱ्यातील महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प (Tapi Water Recharge) म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची ही संयुक्त योजना आहे. वा ...