धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने निरा, भाटघर आणि नाझरे, निरा देवघर, गुंजवणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाचा पाण्यात घट झाल्याने दौंड येथील विसर्गात घट झाली आहे. तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कायम आहे. ...
पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात मोठ्याप्रमाणावर पाणी येत असल्याने गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून दौंड येथून ९३ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. तर उजनीतून भीमा नदीत १६ दरवाजातून ८१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. ...
कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ धरणातून सुमारे ७० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. ...