गेल्या अनेक महिन्यांपासून लोक ईएमआय कमी कधी होणार याची वाट पाहत आहेत. यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर जैसे थे ठेवले होते. पाहा आता काय म्हणाले शक्तिकांत दास. ...
वित्तीय क्षेत्र हे महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच महिला चालवत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन समाजातील लैंगिक असमानता दूर करू शकते, असे दास म्हणाले. ...