सर्व सरकारी बँकांच्या शाखा येत्या रविवारी म्हणजेच 31 मार्च रोजी सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील आदेश सर्व संबंधित बँकांना दिले आहेत. ...
पाश्चिमात्य देशांमध्ये आलेल्या मंदीतही भारताची अर्थव्यवस्था तग धरु शकली. मात्र, नियमांचे उल्लंघन आणि गैरमार्गाने दिलेली कर्जे यामुळे गेल्या १० वर्षांत बँकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे. ...
नोटाबंदी करताना काळा पैसा संपेल, अतिरेकी कारवायांचा वित्तपुरवठा बंद होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न सरकारने दाखविले होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत जो अभूतपूर्व गोंधळ देशभर उडाला, त्यातून ग्रामीण भाग आजही सावरलेला नाही. ...
रिझर्व्ह बँकेने कपात केलेला व्याज दर बँकांनी अजून पूर्णपणे कर्जदारांपर्यंत पोहोचवलेला नसतानाही आर्थिक वाढीला आधार मिळावा यासाठी बँकर्स रिझर्व्ह बँकेवर तिने तिचे धोरण आणखी शिथिल करावे असा दबाब आणत आहेत ...