समाजातील लोक गळ्यात जाणवं घालतात, मुंज करतात, धर्म ग्रंथाचे पारायण करतात. ब्राह्मण समाज व सुतार समाजात पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरात बरेचसे साम्य आहे. ...
ज्यावेळी आरक्षणाचा हा विषय संसदेपुढे आला होता त्यावेळी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर आरक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने मिळाले असते. मात्र केंद्राने त्यावेळी साथ दिली नाही, त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही, अशी टीका चव्हाण य ...
राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णय बुधवारी कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. या निर्णयानंतर ९० टक्के जागा ओबीसीला परत मिळतील, उर्वरित १० टक्के जागा कशा परत मिळतील याकरिता प्रयत्न करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...
राज्य सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षणाचा फायदा मिळावा, यासाठी बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...
सभेत १५ सप्टेंबरला लोकल व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करा या मागणीसाठी सौंदड (साकोली) येथे रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भंडारातील पाणीप्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कंत्राटी परिचारिकांना पुनर्नियुक्त ...
प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या हिस्स्याचे जे जे काही आहे ते शासनातर्फे मिळते. पण सोनझारी समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश नसल्याने देशातील साऱ्या सोई-सुविधांपासून कोसो दूर आहेत. नाल्या नदीतील रेतीतून सोन काढणे. मातीतून सोने काढणे हा त्यांचा मुख्य व ...
Maratha Reservation : संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आपली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. ...