अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा या मागणीसाठी आयोजित विशाल हुंकार सभेच्या प्रचारासाठी अमळनेर व चोपडा येथे रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या. ...
संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेली नानकसाई फाऊंडेशनची घुमान यात्रा पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असून या दोन राज्यांत सेतु म्हणून ही चळवळ उभी टाकली आहे, असे प्रतिपादन लंगर साहिब गुरूद्वाराचे प्रमुख संतबाबा नरेंद्रसिंघजी या ...
जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली. ...
शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिं ...
श्री दत्त मंदिर संस्थान, मौजे सुकेणे व नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात पूज्य गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित महानुभावपंथीय स्थान दर्शन व समाजप्रबोधन पदयात्रेच्या प्रारंभ झाले ...
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नाशिक येथे शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी देशभरातील संत-महंताचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी या संमेलनात विचारमंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत ...