महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, संतांनी सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी दिलेले विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. याच विचारातून घडलेल्या व्यक्ती आजही समाजात आहेत. परंतु, त्यांना ओळखायचे कसे हा सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रश्न असतो ...
वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होत असते. वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करणारा हा वसंतोत्सव भारतातील विविध राज्यांमध्ये अतिशय उत्साहात साजरा होतो. उत्तर भारतात तर होळीची सुरुवातही याच दिवसापासून होते. त्यामुळे विविध ...
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथे साकारण्यात आलेल्या जनशांतिधामात वेद पाठशाळेतील वैदिक विद्यार्थ्यांच्या आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात आश्रमातील महागणेशमूर्तीस महाभिषेक करण्यात आला. ...
भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाकर्मभूमी बौद्धविहारात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला धम्म उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील संजीवन समाधी स्थळी माघ शुध्द पंचमी रविवारी दुपारी १२ वाजता शिवनामाच्या जयघोषात श्रीसंत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. ...
‘आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो...’ अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. ...