प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली. ...
जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रस ...
‘फुलांची उधळण, ढोल-ताशा’अशा उत्साही वातावरणात चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे सोमवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेस्थानकावरून चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात ह ...
धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ अशा जयघोषात शनिवारी गोरज मुहुर्तावर दाक्षिणाम्नाय शारदपीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती यांची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. घोडेस्वार, महिलांचे ढोल पथक, आदर्श विद्यालयाचे लेझीम पथक, दशावतार, फेटेध ...
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे. ...
धन सारखी घातक वस्तू नाही आणि शुद्ध धर्मासारखी उपकारक वस्तू दुसरी नही. संपत्तीचा लोभ जगातील लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीस पिडा देत आहे, असे प्रतिपादन वर्धमान गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) येथील जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रेनिमित्त २, ३ व ४ फेब्रुवारीदरम्यान बीड शहरात वास्तव्यास असणार असून या तीन दिवसात शोभायात्रेसह विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. ...
आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात, ...