‘बम बम भोले’चा जयघोष करीत महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढ ...
महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ झोडगे येथील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेव घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले़ संगमेश्वर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले ...
गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि. २२) सुरू होत आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील महालक्ष्मी राइस मिलजवळील रेणुका हॉल येथे होईल. हा सोहळा १२ दिवस सुरू राहणार असून, दि. ४ मार्च रोजी समारोप होणार आहे. जगद्ग ...
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात ...
महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत. ...
कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही. ...
खरे तर, दोन्ही घटना निधनाच्या. म्हणजे दु:खदच. सुतक असताना लग्न, बारसे, वास्तुशांत किंवा तत्सम विधी करू नयेत, त्यासाठी आडकाठी आणली तर एकवेळ समजू शकते. कारण कुटुंबात किंवा भावकीमध्ये दु:खाची घटना घडली असताना शुभकार्ये करू नयेत, हा विचार कुणालाही मान्य ...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश ...