ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Reliance Jio 5G Network: या शहरांची निवड करण्यासाठी जिओने एक प्लॅन बनविला आहे. रिलायन्स जिओ गेल्या वर्षीपासून 5G नेटवर्कची टेस्टिंग करत आहे. रिलायन्सच्या ताब्यात देशातील बहुतांश मोबाईल टॉवर आहेत. याचाच फायदा जिओला होणार आहे. ...
Reliance Jio Preparing 6G: पुढील सहा महिन्यांत देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे, असे असताना मुकेश अंबानींनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...