ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२०१८ मध्ये व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झालं. त्यानंतर ही कंपनी व्होडाफोन आयडिया (Vi) झाली. विलीनीकरणानंतरही कंपनीसमोर सतत्यानं अडचणी येत आहेत. ...
Reliance Jio tops : ट्रायच्या अहवालानुसार, यावेळी पुन्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओने टेलिकॉम क्षेत्रात बाजी मारली आहे. या स्पर्धेत एअरटेल, व्होडा आणि बीएसएनएल मागे पडले आहेत. ...
Samsung 520 Million Dollar Tax Demand: सॅमसंग कंपनीला भारतात मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. भारत सरकारनं सॅमसंगला ५२० मिलियन डॉलरचा (सुमारे ४४०० कोटी रुपये) कर भरण्याचे आदेश दिले आहेत. ...
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो. ...
Jio Airtel And Vi Free Netflix Plan: आज आपण जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांच्या अशा प्लान्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. ...
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. परंतु रिलायन्स जिओला हात देता देता याच कंपनीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. ...