नात्यांचे धागे फारच नाजूक असतात. छोट्या छोट्या चुकांमुळे नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात. जे नातं तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात ते तुटायला काही मिनिटे पुरेसे असतात. ...
लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ...
रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने विवाह समारंभानिमित्त छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले नाही, मानपान मिळाला नाही, माईकवर नाव पुकारण्यात आले नाही म्हणून मोठ्याप्रमाणात रुसवे फुगवे बघायला मिळतात. ...
लाखो रुपये खर्च करून प्रसंगी कर्ज काढून लग्न समारंभाचे आयोजन केले जात असताना पुण्यातील जोडप्याने मात्र अवघ्या १५० रुपयात लग्न करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...