राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...
सर्व पक्षीय नेत्यांची परवा एक मीटिंग झाली. सगळ्यात बेस्ट भांडण कोणाचे झाले, त्यासाठी पुरस्कार द्यायचा झाला तर कोणाची निवड करावी यावर चर्चा झाली. सर्वानुमते “बेस्ट भांडण ऑफ नगरपालिका निवडणूक” असा पुरस्कार नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांना देण्यावर ए ...
येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले. ...
Shinde Shiv Sena Vs BJP: भाजप महापौरपदाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून २ ते ५ कोटींची ऑफर दिली जात खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांचे ऐकायचे नसेल तर तो तुमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे. आम्ही काय बोलणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्हालाही त्याचपद्धतीने उत्तर द्यावे लागेल असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रव ...