ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाविरुद्धचा सामना हा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये इमोशनल वातावरण निर्माण करणारा ठरला. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तर विराट कोहलीचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून तो अखेरचा सामना होता. ...
Indian Cricket Team: नामिबियाविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघाने Ravi Shastri यांना विजयी निरोप दिला. या सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये निरोपाचे भाषण केले. ...
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ५० पैकी ३० ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर १६ मध्ये पराभव पत्करावा लागला. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णीत राहिले. ...
Farewell captain Virat Kohli and coach Ravi Shastri: विराट कोहली ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून आता पुन्हा दिसणार नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे विराटनं जाहीर केलं होतं आणि आज त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अखेर ...