संघात योग्य समन्वय दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी काळजीपूर्वक वक्तव्य करावी, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या स्तंभात मांडले आहेत. ...
‘विराट कोहली आणि मी दोघेही आक्रमक स्वभावाचे आहोत. त्यामुळे काहीच अडचण येत नाही. विशेष म्हणजे आम्ही दोघेही आव्हान स्वीकारण्यास कायम सज्ज असतो. आमच्यामध्ये काहीच फरक नाही,’ असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ...
धोनी आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असं फक्त प्रसारमाध्यमांना वाटतं. पण त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. ते दोघे एकमेकांचा सल्ला घेतात आणि ते चांगले मित्रही आहेत. ...
जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला होता तेव्हा त्यांना संचालक हे पद भूषवण्यासाठी दिले होते. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय संघापुढील जवळपास सर्व अडचणींवर मात केली. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियु ...