गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमाव ...
रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही. ...
शिवसेना सत्तेसाठी लाचार बनली आहे. शिवसेना-सत्तेत असली तरीही भाजपने शिवसेनेला लाथाडले आहे. परंतु, शिवसेना भाजपला विरोध करु शकत नाही. कारण सेनेच्या वाघाचं आता मांजर बनलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी दापोली येथील सभेमध्ये केली. ...
रत्नागिरी जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून, शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी जाणे फारच कठीण झाले आहे़ या वर्षभरामध्ये जिल्हाभरात श्वानांनी १७२८ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत़. ...
शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक ...
थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे. ...
नारायण राणे हे खूप मोठे नेते आहेत. भाजपवाले त्यांना कधीच मोठे होऊ देणार नाहीत. एवढा जाहीर अपमान सहन करण्यापेक्षा नारायण राणे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, असा सल्ला काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिला. ...
टीव्ही, मोबाईल, कार्टूनच्या दुनियेत रमणाऱ्या बालकांना यापासून काही काळ दूर ठेवण्यासाठी तसेच झिंगाटसारख्या गीतांचा प्रभाव असणाऱ्या बच्चे कंपनीला बालगीतांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालदिनाचे औचित्य साधून येथील लर्निंग पॉर्इंटच्या पुढाकाराने आय ...