लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

गांडूळ खताचे गाव अशी रत्नागिरीच्या कोतवड्याला मिळणार नवी ओळख - Marathi News | A new identity will be given to Ratnagiri cottage village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गांडूळ खताचे गाव अशी रत्नागिरीच्या कोतवड्याला मिळणार नवी ओळख

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले. ...

खेडचे सुपुत्र अमर आंब्रे यांचा शहीद दिनीच अपघाती मृत्यू, निगडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | The death of the son of Khed, Amar Ambre's martyr | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडचे सुपुत्र अमर आंब्रे यांचा शहीद दिनीच अपघाती मृत्यू, निगडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खेड तालुक्यातील चिरणी गणशेवाडीतील सुपुत्र जवान अमर आत्माराम आंब्रे यांचा राज्यस्थान कोटा येथील अत्यंत निर्जनस्थळी देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. शहीद दिनी दिनांक २६ नोव्हेंबर रोजीच ही दुर्घटना घडली. पुणे येथील निगडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त ...

कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले : दीपक केसरकर - Marathi News |  Agriculture University's research reached international level: Deepak Kesarkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले : दीपक केसरकर

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्र ...

रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक कात उद्योगाला आर्थिक मंदीचा फटका - Marathi News | Traditional raw industry in Ratnagiri district suffered economic slowdown | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक कात उद्योगाला आर्थिक मंदीचा फटका

पारंपरिक कात उद्योगाला सध्या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे बॉयलरला शासनाची परवानगी मिळाली असतानाही कात उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खैराची तोड चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कात उद्योगाला चांगले दिवस आले असत ...

बुलेट ट्रेनमुळे तो करार रद्द झालेला नाही- अनंत गीते यांचे चिपळूण येथे स्पष्टीकरण - Marathi News | Explanation on Annex Gate's Chiplun - The contract was not canceled due to the bullet train | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बुलेट ट्रेनमुळे तो करार रद्द झालेला नाही- अनंत गीते यांचे चिपळूण येथे स्पष्टीकरण

अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण ...

रत्नागिरीत भारतीय संविधान दिन, देवरे म्हणाले, वादात संविधान संपणार नाही; याची काळजी घ्या - Marathi News | Indian Constitution Day in Ratnagiri, Deore said, the debate does not end the constitution; Take care of it | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भारतीय संविधान दिन, देवरे म्हणाले, वादात संविधान संपणार नाही; याची काळजी घ्या

भारतीय संविधानाला वाचवण्यासाठी बामसेफ/भारत मुक्ती मोर्चाची चळवळ सुरू आहे. त्यामुळे आपापसाच्या वादात संविधान संपणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे राष्ट्रीय प्रचारक तसेच भारत मुक्ती मोर्चा, रायगडचे ...

दापोली तालुक्यातील टंचाईग्रस्त कर्दे गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी - Marathi News | Dakshitra Karte Village's Dhammitra Prize for Dakoli taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोली तालुक्यातील टंचाईग्रस्त कर्दे गावाची जलमित्र पुरस्काराला गवसणी

टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलय ...

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अंतिम टप्प्यात - Marathi News | The final phase of the district plan for the third phase of Jalakit Shivar Abhiyan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याचा आराखडा अंतिम टप्प्यात

शिवाजी गोरेदापोली : टंचाईमुक्त महाराष्ट्र' घोषणा करून सर्वांसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने युतीच्या सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अभियानाअंतर्गत दोन वर्षात अतिशय चांगली कामे होण्यास मदत झाली. मात्र, अभियानाच्या तिस ...