दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात घरात समुद्राचे पाणी घुसले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण ... ...
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर बुरोंडी किनारपट्टीवर रात्री समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कते ...
कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी अद्याप खुला न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजवाड्याच्या सुशोभिकरणाचे काम रेंगाळल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अचानक पाहणी केल्यानंतर संबंधितांची तारांबळ उडाली. निकृष्ट दर्जाच्य ...
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे ...
संजल लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आज रत्नागिरीतील मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला ...