माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १२ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, याशिवाय महत्त्वाच्या सर्व ठिकाणी व्हिडीओ ...
गुहागर वन परिक्षेत्रात सध्या १५ बॉयलर व कुकरधारक कात इंडस्ट्रिजना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रदूषण होत असून, मानवी जीवनास भविष्यात धोका होऊ शकतो. बॉयलरमुळे मोठ्या प्रमाणावर खैराची कत्तल होत असल्याने भविष्यात खैर वनस्पती नामशेष होण्याच्या मार्ग ...
हवामानावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आंबा पिकामध्ये वातावरणातील बदलांमुळे अनिश्चितता आली आहे. आंबा व्यवसायाला काहीतरी जोडव्यवसाय सुरू करावा, यासाठी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील युवक यज्ञेश भिडे याने साडेतीन एकरवर मिरची लागवड केली आहे. ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब)मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल २०१८ रोजी होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपतर्फे वसंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद माळी यांच ...
अठरा वर्षापूर्वी पतीचे निधन झाले, पदरी मूलबाळ नाही. त्यामुळे साहजिकच एकटेपणा वाट्याला आला. अन्न होतं आणि निवारा होता, तेवढाच तिच्या जगण्याचा आधार होता. दुर्दैवाने तिच्या डोक्यावरचे छप्पर आगीत भस्मसात झाले. वयाच्या ८० व्या वर्षी विजया उद्धव पवार पुन्ह ...
वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले. ...
वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भा ...