रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत ... ...
Ratnagiri News: पाेहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या पाेर्टवरील तीन कर्मचाऱ्यांपैकी दाेघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचविण्यात यश आले. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली ...
कोकणातील काजूसाठी हमीभाव देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शासनाने काजू उत्पादकांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...