रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे अचानक एलपीजी वायूची गळती झाल्याने माध्यमिक विद्यामंदिरातील ६९ विद्यार्थिनींना बाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली ... ...
राज्य परिवहन महामंडळामध्ये गोविंद गणपत पुळेकर यांनी चालकपदी इमाने-इतबारे सेवा बजावली. निवृत्तीनंतर मात्र गावाकडची वाट धरली. त्यानंतर त्यांनी शेतीची कास धरली. ...
रत्नागिरी : समुद्रातील खडकावर बसलेले असताना अचानक भरतीचे पाणी वाढल्याने दाेघे समुद्रातच अडकल्याची घटना रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे मंगळवारी ... ...