कोकणातून हापूस आंब्याची कलमे नेऊन कर्नाटक राज्यात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही हापूसचा हंगाम एकाचवेळी सुरू होतो; परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये फरक आहे. आंबा खाल्यानंतरच लक्षात येते. ...
चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी आठ’ (सुवर्णा - मसुरा) भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...
राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे ... ...