दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदला चार जागा सोडणार आहे. मात्र यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात शनिवारी उभय पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. ...
झारखंड राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. ...
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू यांच्या वतीने त्यांचे पुत्र आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी नामांकन दाखल केले. अध्यक्षपदासाठी लालू यांचा एकच अर्ज मिळाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
याआधी रधुवंश सिंह यांनी असाच दावा केला होता. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे राजद सोबत जाण्यास नितीश यांची हरकत नाही, असंही त्यांनी नमूद केले होते. ...
तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच पक्षाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमात दोघेही उपस्थित नसल्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...