लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय स ...
वंचितांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही, वंचितांना सत्ता हवी असल्यास त्यांन माझ्यासोबत यावे, असे म्हणत आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. ...
अर्थमंत्री पियुष गोयल यांनी यंदाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. ...