केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शीघ्र कवी म्हणून परिचित आहेत. ते जिथे जातात तिथे काव्य उधळण आपसूकच होत असते. अ.भा. मराठी नाट्य संमेलन सध्या नागपुरात सुरु आहे. शनिवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आठवले यांनी भेट दिली, तेव्हा त्यांच्या ...
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदी यांनीच देशाचे नेतृत्व करावे, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नाही. परंतु सन्मानच होत नसेल तर राजकारणात सर्वच मार्ग मोकळे असतात, असा थेट इशारा रिपाइं (आ)चे राष्ट्रीय ...
काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम ...