काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं ...
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. झोपडपट्ट्यांसह अन् ठिकाणी कोरोना पोहोचलेला आहे. रेड झोन असून देशातील लॉकडाऊन तीनवेळा वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. ...
‘धुमधडाका’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘प्रियत्तमा प्रियत्तमा’ हे लोकप्रिय गाणे आठवत आले तर त्यात लटके-झटके दाखवणारी अभिनेत्रीही तुम्हाला आठवत असेलच. ...