Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण आहे. बहिण भावाचे नाते अधिक वृद्धींगत करण्यात पोस्ट खात्याचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हा बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला पोस्टाच्या पाकीटातून राखी पाठवायची. मात्र वाहतुकीची सुविधा ...
सैनिकांसाठी एक राखी हा स्वामी विवेकानंद ट्रस्टचा ऊपक्रम ही कोल्हापूरची वेगळी विधायक ओळख ठरला आहे, असे मनोगत रोटरी क्लब स्मार्ट सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कडोलकर यांनी काढले. ...
देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. मात्र एक असं गाव आहे जिथे तब्बल 50 वर्षांपासून बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधलेली नाही. ...
सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाता सण आहे. भावा बहिणीमधील या पवित्र सणाच्या दिवशी केंद्र सरकारने लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...