गुणरत्न सदावर्ते... गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेत... व्यवसायाने वकील आणि कायद्याचं ज्ञान ही त्यांची ओळख आहे... चर्चेतले आणि महत्त्वाचे अनेक खटले त्यांनी लढलेयत... असं असलं तरी, ते त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे, त्यांच्या ...
1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं.. असं वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावत हिने केलं... आणि देशभर संतापाची लाट उसळली.. याच लाटेत आता एक चक्रावणारी बातमी समोर येतेय... रुग्णाल ...