लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद - Marathi News | dalits who convert to islam or christianity wont get quota says law minister ravishankar prasad in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्लाम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या दलितांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद

Ravishankar Prasad in Rajya sabha : भाजप खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी दिलं स्पष्टीकरण ...

सोनिया गांधींनी दिला असंतुष्टांना धक्का; आझाद यांच्या निवृत्तीनंतर 'या' नावावर शिक्का - Marathi News | Mallikarjun Kharge set to replace Azad as Leader of Oppn in RS | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधींनी दिला असंतुष्टांना धक्का; आझाद यांच्या निवृत्तीनंतर 'या' नावावर शिक्का

मल्लिकार्जुन खरगेंना राज्यसभा नेतेपद ...

Rajya Sabha : मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल - Marathi News | Loans sanctioned under Mudra Yojana more than Rupees 27000 crores Who takes Mudra Yojana Damads nirmala sitharaman budger 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha : मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज कोण घेतं, 'जावई' का?; निर्मला सीतारामन यांचा हल्लाबोल

Rajya Sabha : जावई हा काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही, प्रत्येकाच्या घरी असतो, सीतारामन यांचा टोला ...

रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला - Marathi News | Mamata Banerjee removed Dinesh Trivedi's rail ministry after railway budget 2012 in Manmohan Govt | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला

Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...

डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर - Marathi News | bjp leader finance minister state anurag thakur attacks congress upa government during debate budger 2021 rajya sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर

Anurag Thakur in Rajya Sabha : मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वास ...

"माझी पक्षात घुसमट होतेय"; तृणमूल खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा - Marathi News | tmc rajya sabha member dinesh trivedi announces resignation during debate on budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी पक्षात घुसमट होतेय"; तृणमूल खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ...

काँग्रेसने निवडला गुलाम नबी आझाद यांचा उत्तराधिकारी, आता या नेत्याकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी - Marathi News | Congress elects Ghulam Nabi Azad's successor, Mallikarjun Kharge is New Leader of Opposition in Rajya Sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसने निवडला गुलाम नबी आझाद यांचा उत्तराधिकारी, आता या नेत्याकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. ...

मोदींच्या भाषणांमुळे सरकार-शेतकऱ्यांमधील कटुता मिटणार? - Marathi News | editorial on pm modis speech in rajyasabha and lok sabha over farm laws and farmers protest | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या भाषणांमुळे सरकार-शेतकऱ्यांमधील कटुता मिटणार?

अडीच महिन्यांत हे आंदोलन मोडीत काढण्याचे झालेले प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हिंसाचार, राजधानीच्या प्रवेशमार्गावर खोदलेले खंदक, अणकुचीदार खिळ्यांचा गालिचा वगैरे घटनाक्रमामुळे एक प्रचंड कटुता शेतकरी व सरकारमध्ये निर्माण झाली आहे. ती संसदेतल ...