ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Jagdeep Dhankhar Resigns: सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असतानाच देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा राष ...
Jagdeep Dhankhar Resigns: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे. ...
Parliament Monsoon Session 2025: सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
BJP Girish Mahajan News: केवळ खासदारकीसाठी राज्यसभेवर घेतले नसून, उज्ज्वल निकम यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...