भविष्यातील माझ्या वाटचालीने तुमची मान किती उंचावेल हे माहित नाही,पण माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही एवढा विश्वास तुमच्या संस्कारांच्या माध्यमातून व्यक्त करतो, असे सौरभने म्हटले ...
एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. ...
Raju Shetty News: ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्याने मताची शेती करून एका झटक्यामध्ये आमदार झाला आणि दुष्काळ भागातील शेतक-य ...