महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज ...