संसदेत विरोधकांनी गदारोळ करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे दाेन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. ...
अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, भारताने कठोर भूमिका घेतली असून केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. ...
अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये काल चकमक झाल्याचे समोर आले. या चकमकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. ...
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज हिमाचलच्या जयसिंगपूर येथील कांगडा येथे जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उपस्थितांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर 'पाकव्याप्त काश्मीर हवा..' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. ...
"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल." ...