‘लोकमत’द्वारे महाराष्ट्र, गोवा, दिल्लीपर्यंत कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या भीषण परिस्थितीची अचूक माहिती राज्यकर्ते आणि शासनापर्यंत सर्वांत आधी पोहोचविली. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठी मदत झाली. या कामगिरीने ‘लोकमत’ची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढला आहे, ...
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महे ...
एकाच फांदीवर फुलही उगवते आणि काटेही उगवतात. फुलाचे आयुष्य अल्प असले तरी ते इतरांना सुगंधीत करून जाते. काट्याचे जीवन दीर्घकाळ असले तरी ते सर्वांसाठी दु:खदायक ठरते. ...
‘नम्रतेत देव आहे. नम्र बना, सुखी नव्हे, समाधानी बना,’ असा मूलमंत्र आज आपल्या खास शैलीतील कीर्तनातून ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी दिला. ...