Jaisalmer Bus Fire Accident: दिवाळीच्या सुट्टीसाठी जितेश चौहान घरी निघाले होते. त्यांनी पत्नीला कॉल केला. पण, तो कॉल शेवटचा ठरला. ज्या बसमधून ते निघाले, तीच मृत्युचे कारण ठरली. ...
या कायद्यानुसार, 'घरवापसी'ला धर्मांतरण मानण्यात येणार नाही. अर्थात, मूळ धर्मात परत येणे गुन्हा ठरणार नाही. सत्ताधारी भाजपने या निर्णयाचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे आभार मानले आहेत. ...