एका निर्दय वडिलांनी अडीच वर्षांत आपल्या पाच मुलांना ठार मारले आणि कुणालाही याची माहिती कळू दिली नाही. नुकतीच कालव्यामध्ये 2 मुलींचा मृतदेह सापडला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आली. याची माहिती गावातील पंचायतीला समजताच संपूर्ण गाव थक्क झाले. ही आश्चर्यकारक ...
भाजपाचे काही नेते काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत येतात. आता मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री वादात सापडले आहेत. त्यांनी पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक हऊन जाईल, असा दावा केला आहे. ...
राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली. ...
Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे आहे. पण या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे. ...