ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मालिका ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. Read More
'राजा रानीची गं जोडी' मालिकेप्रमाणे कलाकारही रसिकांचे आवडते बनले आहेत. रसिकांना निराश करणारी बातमी आहे. मालिकेतली रसिकांची आवडती अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. ...
‘राजा राणीची ग जोडी’ ही मालिकने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेचे कथानक आणि दमदार अभिनय यामुळे मालिकेतील कलाकारही रसिकांचे आवडते बनले आहेत. ...
'राजा रानीची गं जोडी' मालिका विलक्षण वळणावर आता संजू कशी त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणार ? कशी रणजीतची सुटका करणार ? कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार ? ...